This section includes 7 InterviewSolutions, each offering curated multiple-choice questions to sharpen your Current Affairs knowledge and support exam preparation. Choose a topic below to get started.
| 1. |
I was seen a morning in my village essay in Marathi language |
| Answer» | |
| 3. |
What is Benefits of railway essay in Marathi? |
|
Answer» फायदे: 1. अवलंबित: रेल्वे वाहतुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो वाहतुकीचा सर्वात विश्वासार्ह मार्ग आहे कारण वाहतुकीच्या इतर पद्धतींच्या तुलनेत पाऊस, धुके इत्यादी वातावरणामुळे याचा सर्वात कमी परिणाम होतो. 2. उत्तम आयोजन: इतर कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतूक व्यवस्थित आहे. यात निश्चित मार्ग आणि वेळापत्रक आहे. इतर सेवांच्या तुलनेत त्याची सेवा अधिक विशिष्ट, एकसमान आणि नियमित आहे. Long. लांब पल्ल्यावरील वेग: लांब पल्ल्याची त्याची गती वायुमार्ग वगळता इतर कोणत्याही वाहतुकीच्या पद्धतीपेक्षा जास्त आहे. अशा प्रकारे, लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी ही सर्वोत्तम निवड आहे. Bul. अवजड आणि अवजड वस्तूंसाठी उपयुक्तः लांब पल्ल्यापासून अवजड आणि अवजड वस्तू वाहून नेण्यासाठी रेल्वे वाहतूक आर्थिकदृष्ट्या जलद आणि उत्तम प्रकारे उपयुक्त आहे. 5. स्वस्त वाहतूक: इतर वाहतुकीच्या पद्धतींच्या तुलनेत हे एक स्वस्त साधन आहे. रेल्वेचा बहुतेक कामाचा खर्च हा निश्चित खर्चाच्या स्वरूपाचा आहे. रेल्वे वाहतुकीत होणारी प्रत्येक वाढ सरासरी किंमतीत घट झाली आहे. श्रम वापरात रेल्वे वाहतूक किफायतशीर आहे कारण एक वाहनचालक आणि एक गार्ड मोटर वाहतुकीपेक्षा जास्त भार वाहण्यासाठी पुरेसा आहे. 6. सुरक्षा: रेल्वे वाहतुकीचा सर्वात सुरक्षित प्रकार आहे. इतर वाहतुकीच्या पद्धतींच्या तुलनेत रेल्वेचे अपघात होण्याची शक्यता कमी आहे. शिवाय, सूर्य, पाऊस, बर्फ इत्यादींच्या प्रदर्शनापासून रहदारीचे संरक्षण केले जाऊ शकते. 7. मोठी क्षमता: रेल्वेची वहन क्षमता अत्यंत मोठी आहे. शिवाय, त्याची क्षमता लवचिक आहे जी अधिक वॅगन जोडून सहजपणे वाढविली जाऊ शकते |
|
| 4. |
I want my grandfather essay in Marathi |
|
Answer» माझ्या आजोबांचे नाव मनोहर लेले असे आहे. त्यांचे वय ६० वर्ष आहे. आम्ही सगळी नातवंडे त्यांना आबा म्हणून हाक मारतो. माझे आजोबा रोज सकाळी सगळ्यांच्या आधी उठतात आणि मॉर्निंग वॉक कारण्यासाठी जातात. तेथून आल्यावर ते आयुर्वेदिक चहा घेतात. चहा सोबत त्यांना नाश्त्याला फक्त मरीची बिस्किटे लागतात. त्यानंतर ते अंघोळ करतात. अंघोळ करून झाल्यावर देवाची पूजा करतात. पूजा करताना सर्वप्रथम गणपतीपुढे उदबत्ती लावतात आणि प्रार्थना करतात. ते इतकी सुंदर पूजा करतात आणि फुलांची अत्यंत सुंदर प्रकारे रचना करतात. त्यामुळे संपूर्ण घर हे प्रसन्न वाटतं. माझे आजोबा श्लोक आणि आरत्या म्हणतात |
|
| 7. |
How will I take care of my brother essay in Marathi? |
|
Answer» Explanation: Seit 1983 sind WIR mit dem Verkauf, Service, Stimmungen und Reparaturen von Klavieren und Flügeln in ganz Thüringen beschäftigt. Unsere Hauptfiliale und Firmensitz in Jena bietet eine sehr große Auswahl an neuen und gebrauchten Klavieren und Flügeln sowie ePianos. Unsere Idee mit unserer neuen Filiale in Erfurt ist ganz einfach: Die meistverkauften Klaviere aus unserem Sortiment zusammen mit unserer Erfahrung und unserem Service HABEN wir für Sie zusammengestellt. So sparen Sie Zeit und Mühe und finden mit sehr hoher Wahrscheinlichkeit das richtige Klavier für Ihren Geschmack. Suchen Sie also ein Klavier, Flügel oder ePiano egal, ob neu oder gebraucht, freuen wir uns über Ihren Besuch in unserem Klavierladen Erfurt in der Steigerstraße 2. Solle für Sie NICHT das passende Piano dabei sein, beraten wir Sie gerne über weitere Möglichkeiten. Auch bezüglich der Finanzierung und Miete oder Mietkauf von einem Klavier erhalten Sie von uns beste Angebote. Einige Referenzen in Erfurt: – Uni Erfurt – ALTE Oper Erfurt, DASDIE – Klavierakademie Thüringen – Mitteldeutscher Rundfunk – Kunsthalle Erfurt – zahlreiche Musikpädagogen und Pianisten |
|
| 10. |
Essay on Autobiography of voter in Marathi |
| Answer» | |
| 11. |
Essay on marketing your experience in Marathi |
|
Answer» Answer: I don't know the language marathi |
|
| 12. |
Samaj essay in marathi |
|
Answer» iyqduxuqcgeuqgcqgqx can ucs☺️ |
|
| 13. |
Railway viskadit Zala tar essay in Marathi language |
|
Answer» रेल्वेने सुधारले पाहिजे |
|
| 14. |
Essay on nisarg ampandhan in Marathi |
|
Answer» Answer: SRY MARATHI Nii aati apni teacher se PUCH LENA .......................... |
|
| 15. |
Jartrain bolu lai tar essay in marathi class 9 |
Answer» Ya SONG MERA liya MERI GF na mera liya likha thaI MISS YOU - NExplanation: BY ....... |
|
| 16. |
I want to see essay on my favorite fruit orange in Marathi |
|
Answer» संत्री हे एक अतिशय लोकप्रिय फळ आहे जे ते बर्याच प्रकारांमध्ये येतात आणि सर्वांचा स्वाद थोडा वेगळा असतो. आमच्या रोजच्या कामांमध्ये संत्रीचे बरेच उपयोग आहेत, परंतु संत्र्याचा रस जगातील जवळजवळ सर्वत्र सर्वात लोकप्रिय आहे. संत्र्याचा रस असूनही, संत्राचे इतर बरेच उपयोग आहेत. संत्राचे विविध प्रकार तसेच त्याचे वापर, वर्गीकरण आणि या अतिशय लोकप्रिय लिंबूवर्गीय फळांबद्दल काही अन्य तथ्य आहेत. संत्र्यांना अंडाकृती आणि जाड त्वचा असते. त्यांचा रंग नारंगी ते लाल-केशरी पर्यंत असतो. ते पिकण्याआधीच हिरव्या असतात. आत रसाळ लगदा च्या विभागांमध्ये विभागली आहे. ते उष्णकटिबंधीय हवामानात चांगले वाढतात आणि त्यांना भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश आणि पाणी आवश्यक असते. काही प्रकारच्या संत्रीमध्ये आंबट चव असते परंतु बहुतेक संत्रामध्ये गोड चव असते. हे संत्राच्या वाणांवर अवलंबून असते. संत्राचे बरेच प्रकार आहेत, जसे की, मॅन्डारिन ऑरेंज किंवा टेंजरिन. |
|
| 17. |
I want an essay of Khandala Ghat in Marathi |
|
Answer» भारत राज्यात राज्य, पश्चिमी घाट मध्ये एक प्रवासी स्थान आहे. हे लोटरलापासून तीन किलोमीटर आणि परीक्षेपासून सात किलोमीटर अंतरावर आहे. खंडाळा, भोर घाटातील एक मुलगा (वर) स्थित आहे, जो दक्कनला पाठवितो आणि कोंकणच्या दरम्यान दरम्यान संपर्क साधला आहे एक प्रमुख घाट आहे. या घाटातून भारी रस्त्यावर आणि रेल्वेने प्रवास करीत आहे. मुंबई आणि पुणे दरम्यान मुख्य कडी मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, खंडाळा येथून दूर गुजरता. शहरांच्या शहरांमधून आरामदायक परिस्थिती, खंडाळा हाइकिंग (पॅडल ट्रीट) पर्यटक पर्यटकांच्या दरम्यान खास लोकप्रिय आहेत ड्यूक की नाक (ड्यूक्स नोज़) नाम पहाड़ी चॉटी पासून खंडाळा आणि भोर घाट सुंदर नझरोंचा संपूर्ण पत्ता असू शकतो. खंडाळा का जिक्र फिल्म गुलुम दर्शना "आती काय खंडाला" मध्ये दाखल झाली. १ की ज5 च्या काळजे चित्रपटातील लहान सी सी बातणे अशोक कुमार द्वारा पालकांच्या चरित्रानुसार सैन्यात सेवानिवृत एक कर्नल आहे, खंडालामध्ये राहते |
|
| 18. |
Marathi essay mazi mahatvakanksha for 7th std |
|
Answer» your answer is here ... |
|
| 19. |
The essay on the changes in village play and modern sports in Marathi |
| Answer» | |
| 20. |
Strength in Marathi language essay |
|
Answer» संघटनेत शक्ती असते'✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌ |
|
| 21. |
Bakache atmakathan in marathi essay |
|
Answer» Answer: वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय (आत्मकथन)- आज वर्गात असताना खालून अचानक आवाज आला. 'काय रे ? कसा आहेस?' मला काही उमजेना. मि ईकडेतिकडे बघितला. कुणीच दिसल नाही. परत आवाज आला 'इकडेतिकडे के बघतोयस. खाली बघ. तुझा बाक बोलतोय.' 'नमस्कार, मी एक बाक. हा तोच तुम्ही वर्गात अभ्यासाला बसता तो बाक. मी आज तुम्हाला माझ्या आयुष्याबद्दल सांगणार आहे. माझा जन्म-गाव काही नाहीच. पाच वर्षापूर्वी एका सुताराने कोरलेला. तेव्हापासून या शाळेत या वर्गात कायम आहे. अनेक असंख्य तऱ्हेची मुलं आली-गेली. काही कलाकार असत माझ्यावर सुंदर सुरेख नक्षीकाम करत, तर काही खोडकर एकमेकांची नाव लिहीत, काही नुसतीच चित्रविचित्र रेखोट्या मारत. काहीजण उगाच कसलेल्या गोष्टीचा राग माझ्यावर काढत. आता माझ लाकूड जीर्ण झालंय. कधीही मोडेल - म्हणून शाळेने बँक बदलवायचं ठरवलंय. ते पण खरेच आहे म्हणा मुलं महत्वाचीच. परंतु या सगळ्यात माझं काय. कुठतरी टाकून दिला जाईल. असाच पडून राहिल किंवा कदाचित सरपणासाठी उपयोग होईल. जाता-जाता तुला तुझ्या परीक्षेसाठी शुभेच्छा. चांगला पेपर लिही. आईवडिलांच नाव मोठं कर.' आणि अचानक तो आवाज पुन्हा नाहीसा झाला. कायमचा....? धन्यवाद... |
|
| 22. |
Svatantra veer savarkar essay 15 to 10 lines in marathi |
Answer» *चरित्रात्मक निबंधस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर*१८५७ च्या स्वातंत्र्य स्मरा नंतर सशस्त्र क्रांतीचा ईतिहास वीर सावरकरांच्या नावा शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये त्यांनी दिलेली पूर्णाहुती, त्यासाठी ज्यां यातना, हाल-अपेष्टा सहन केल्या त्याचा ईतिहास जर साक्षी नसता तर पुढील क्रांती घडणे अशक्य होते. सावरकरांचे मुळ घराणे कोकणचे, परशुराम भूमीतील गुहागर विभागातले. छत्रपती शिवराय,आणि बाजीरावांच्या काळात त्यातील काही घराणी देशावर आली.त्यातीलच सावरकर कुटुंब नाशिक जवळील भगूर येथे स्थिर झाले. येथेच २८ मे १८८३ रोजी दामोध्ररपंत सावरकरांच्या पत्नी सौ.राधाबाई यांनी चौथ्या मुलाला जन्म दिला.त्यांचे तेजस्वी नेत्र,विशाल भाळ, आकर्षक मुद्रा पाहून नाव ठेवले विनायक, म्हणजे विशेष नायक ! पण याच विनायका ला लहानपणात मातृ सुखाला पारखे व्हावे लागले. लहानाचे मोठे होत असताना त्यांना लेखन व वक्तृत्व या गुणांचा छंद जडला.एकदा एका वक्तृत्व स्पर्धेची बातमी त्यांना उशिरा समजली. तरीही त्यांनी त्या स्पर्घेत भाग घेतला पण भाषण करणार्यांच्या यादीत त्यांचे नाव शेवटी आले.सर्व स्पर्धकांची भाषणे ऐकताना परीक्षक कंटाळले होत. अश्या वेळी सावरकर भाषणा साठी उभे झाले.त्यांच्या बाणेदार विचारांनी, ओघवत्या भाषेनी परिक्षकांचा कंटाला कुठल्या कुठे गेला.त्या स्पर्धेत सावरकरांना पहिला क्रमांक मिळाला. बक्षीस वितरण कार्यक्रमात एक परीक्षक बोलताना म्हणाले, “सावरकर आता जे काही बोलला ते काही त्याचे विचार नसावेत. त्याच्या वयाला झेपणारे हे विचार नाहीत. त्याने दुसर्या कुणाकडून तरी हे भाषण लिहून घेतले असणार, पण ते काहीही असले तरी तो बोलला उत्कृष्ट. म्हणूनच आम्ही त्याला पहिला क्रमाक दिला. “मात्र त्याच वेळी सावरकरांनी परीक्षकांना ठणकाउन सांगितले. “हे भाषण माझे आहे मी कोनाकडुनहि लिहून घेतलेले नाही. मला सवय आहे ती स्व:त चे विचार मांडण्याची मी दुसर्या कोणा कडूनही विचार उसने घेत नाही. “परीक्षक पाठ थोपटत म्हणाले” सावरकर नाव यथार्थ कर बरे का! ज्याचा कर पडत्या राष्ट्राला सावरतो. तोच खरा ‘सावरकर’ …. नंतर सावरकरांनी आपल्या नावाची यथार्थता आपल्या कर्तुत्वाने सिद्ध केली. आपल्या वयाची पंधरा वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच सावरकरांनी भरपूर वाचन केले. मराठ्यांचा ईतिहास, बखरी वाचल्या.महा भारत वाचल्यावर अर्जुनापेक्षा भीम हाच खरा श्रेष्ठ आदर्श पुरुष असल्याचे मत त्यांनी मांडले सावरकर हे मुळातच राष्ट्रीय वृत्तीचे, उत्तुंग प्रतिभेचे कवी होते. स्वातंत्र्यसमर, जोसेफमोझिनी, माझी जन्मठेप, सहा पाने सोनेरी, सन्यस्त खड्ग , काळेपाणी, गोमंतक, कमला, सप्तर्षी, जातिभेद, हिंदुराष्ट्र दर्शन, हिन्दुपद्पातशाही, हिंदुत्व, क्रांतीघोष, पृष्ठभूमी, ई. विविध वाड्मयातील पुस्तके त्यांनी समरसून लिहिली. एका बाजूला स्वातंत्र्यवीर तर दुसर्या बाजूला स्वातंत्र्यशाहीर अश्या सगळ्या रसायनांमुळे त्यांची कविता म्हणजे स्वातंत्र्य देवतेची आरतीच झाली. ते महान कवी म्हणावे लागेल.त्यांच्या या ओजस्वी साहित्याचा सन्मान करायचा म्हणून १९३८ साली मुंबई येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना निवडण्यात आले होते. सशस्त्र राज्यक्रांतीचे भारतीय धुरंधरत्व करण्याचे महत्कार्य प्रथम महाराष्ट्रात व नंतर इंग्लंड मध्ये त्यांच्या कडेच आले होते त्यामुळे पक्षातील सहस्त्रावधी हुतात्मे, विरात्मे. आणि क्रांती कार्यरत त्यांच्या परिचयाचे होत गेले. त्यांनी ”अभिनव भारत” संस्थेतल्या अगदी भगूर नाशिक पासूनच्या तर पुढे पुढे अनेक परकीय देशांतूनही पसरलेल्या शाखानतल्या लहानमोठ्या सहस्त्रावधी सभासदांना व्यक्तिश:च क्रांती दीक्षेची शपथ देत गेले. त्यांनी ब्रिटीश साम्राज्य सत्तेच्या ग्रासातून सुटन्या साठी विशेष: ते दुसर्या जागतिक महायुद्धाच्या सन १९४६ मध्ये झालेल्या अंता पर्यंत निशस्त्र आणि सशस्त्र मार्गांनी ब्रीटीशांशी जो हा निकराचा लढा कित्येक वर्षे सारखा दिला. त्यात शेवटी हिंदू राष्ट्राला राजकीय आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळवून देण्याची सुवर्णसंधी त्याना लाभली. ते शिक्षणासाठी पुढे इंग्लंडला गेले.तेथे शिक्षण चालू असतानाही देश कार्यात खंड पडू दिला नाही वयाच्या सोळाव्या वर्षी सक्रीय राजकारणात ते भाग घेऊ लागले. इंग्लंड तेथेच त्यांनी ‘अभिनव भारत’ हि क्रांतीसंघटना चालू केली. गावठी पिस्तुले तयार करून मित्रांकरवी एकवीस पिस्तुले भारतात पाठविली. १८५७च्या सहस्त्र उठावाची माहिती व्हावी म्हणून ” स्वातंत्र्य समर” हा जवळ जवळ ५०० पृष्ठांचा मौलिक ग्रंथ लिहिला त्यात हिंदू राष्ट्राच्या दृष्टीकोनातून क्रांती युद्धाचे समीक्षण संपूर्णपणे केलेले असल्याने याची परिणीती म्हणजे स्वातंत्र्ययुद्ध भडकवण्याचिच होती. त्यामुळे ब्रिटीशांची तपासाची चक्रे गतिमान झाली व त्यातच सावरकरांना अटक झाली. ब्रिटीशांच्या कडक पहार्यातून नेले जात असतानाच मार्सेलिस बंदरात त्यांनी सागरात झेप घेतली. त्यांची हि उडी सामान्य नव्हती.ती या त्रिखंडात गाजली.अश्या अनंतप्रसंगामुळेच त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. ते कट्टर हिंदुत्ववादी होते.पण स्पृश्य-अस्पृश्य हा भेदभाव त्याच्यात नव्हता.विज्ञान दृष्टीहि त्यांना लाभली होती.२४ डिसेम्बर १९१० रोजी त्यांना जन्म ठेपेची शिक्षा झाली. ६ जानेवारी १९२४ रोजी रत्नागिरी कारागृहात त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.पुढे दोन वेळा स्थानबद्धतेत वाढ होऊन अखेर १९३७ ला हि स्थान बद्धता संपली.त्यांचे कारागृहातील जीवन काथ्या कुटणे,चुन्याची घाणी ओढणे, असे काही प्रसंग तर मन थरारून सोडतात. मात्र भारताचे स्वातंत्र्य पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले. अखेर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी ते काळाच्या पडद्या आड गेले. परंतु त्यांच्या साहित्य, ग्रंथ लेख या रूपाने ईतिहास कायम आहे, त्यांची स्मृती आजही अजरामर आहे. सागरा प्राण तळमळला ” "जय हिंद-जय भारत" |
|
| 23. |
Mi vruksha boltoy essay writing in marathi |
|
Answer» but SORRY I don't know the answer |
|
| 24. |
Essay on system of kinship in India in Marathi |
|
Answer» Answer: translate it and write please mark the answer as brainliest answer Explanation: The system of kinship, that is, the way in which relations between individuals and groups are organised, occupies a central place in all human societies. Radcliffe-Brown (1964) INSISTED on the study of a kinship system as a field of rights and OBLIGATIONS and saw it as part of the social structure. Evans-Pritchard’s study of the Nuer of the southern Sudan (1951) focused on kinship groups, particularly groups based on descent in the male LINE from known ancestor. Morgan called them GENS (clans). However, Morgan’s view, along with that of McLennan and Sir Henry Maine, that the kinship systems should be equated with evolutionary law, is not FAVOURED today. Kinship systems are not subject to cumulative evolution as the evolution of technology is Kinship systems cannot be ranked as better or worse, higher or lower. They simply represent alternative ways of doing things, namely, in terms of acknowledged rules and regulations regarding succession, inheritance and marriage. |
|
| 25. |
My Maharashtra essay in Marathi for students of standard 8 |
| Answer» | |
| 27. |
Essay on maza avadta chand diary liha in marathi |
|
Answer» Search on Google |
|
| 29. |
Vacation are over how I feel now essay on it in Marathi |
|
Answer» the vacation is very enjoyable and SWEETEST moment in my life it was very very MEMORABLE to me |
|
| 30. |
Essay on swachh raigad sundar raigad in marathi |
|
Answer» किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून [इ.स.चे १६ वे शतक|१६ व्या शतकात] याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्याचे पूर्वीचे नाव जम्बुदीप असे होते. |
|
| 31. |
Paryavarnatil badal essay in marathi |
|
Answer» PLEASE MARK me as BRAINLIEST |
|
| 32. |
Marathi essays on water and human life |
|
Answer» पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे, हे कानीकपाळी ओरडून सांगितले जात असले, तरी अजूनही पाण्याचे महत्त्व आपल्या लक्षात आलेले नाही. घरात २४ तास पाणी आहे, म्हणून पाणी भसाभस वापरले जाते. पण, एक दिवस नळाचे पाणी गेले, तरी तोंडचे पाणी पळते. मग महिनोनमहिने दुष्काळी परिस्थितीशी झुंजत असलेल्या, पाण्यासाठी अक्षरशः दाहीदिशा फिरणाऱ्या लोकांना त्याचे किती महत्त्व असेल. म्हणूनच पाणी जपून वापरले, त्याचे योग्य नियोजन केले तर ज्यांना पाणी मिळत नाही, अशा व्यक्तींच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो हे लक्षात घ्यायला हवे. असे वाचवा पाणी आरोग्य चांगले राखण्यासाठी आपण पाणी पितो. सर्वसाधारणपणे पिण्यासाठी पेलाभर पाणी घेतो. मात्र, खूपदा एखाद दुसरा घोट पाणी पिऊन उरलेले पाणी आपण फेकून देतो. हे दृश्य घरी, समारंभात बऱ्याचदा पाहायला मिळते. हे फेकून दिलेले पाणी आपण मोजले, तर आपण पाण्याचा किती मोठ्या प्रमाणात अपव्यय करतो हे कळेल. असा प्रयोग आपण आपल्या घरीही सहज करू शकता. दिवसभरात किती पाणी वाया जाते ते बघा. बऱ्याचदा कुठेतरी जवळपास नळ सुरू असल्याचा आवाज ऐकू येतो. पाण्याचा आवाज ऐका. कुठे पाणी वाहते आहे याचा शोध घेऊन नळ बंद करा. विनाकारण कोणी पाणी वाया घालवत असेल, तर त्याला समज द्या. जनजागृती करा. कुंडीमध्ये पाण्याचा ओलावा ठेवू शकता आणि सेंद्रीय कोरड्या तणाचा वापर करा. हे तण ओले करून त्याचे आच्छादन दिल्याने कुंडीतील झाडास पाणी कमी लागते. हे तण ओलावा धरून ठेवते. घरातील फिशटँक वारंवार धुऊ नका. तो पूर्ण भरत असाल, तर निम्म्याने धुवा. आठवड्यातून काही ठराविक दिवस तो स्वच्छत करण्याचे बंधन पाळा. फिशटँकमधील पाणी कुंड्यांना घाला. पृथ्वीवरील कोणत्याही जीवित जीवनाची मूलभूत आवश्यकता ही पाणी आहे मानवी शरीर 70% पाण्याने बनलेले आहे आपण पाण्याशिवाय राहू शकत नाही आपल्या रोजच्या कामात आम्हाला पाणी हवे आहे उदाहरणार्थ: 1)आम्हाला पाणी पिण्याची गरज आहे 2)आम्हाला स्वयंपाक करण्यासाठी पाणी हवे आहे 3)कारखान्याच्या कामा |
|
| 33. |
Essay on watchman in Marathi |
|
Answer» Explanation: WATCHMEN PROTECT us from that Thief they are sincere in duty they work hard all DAY and NIGHT |
|
| 34. |
वृथाभ्रमणकुक्रीडापरपीडापभाषणैः ।कालक्षेपो न कर्तव्यो विद्यार्थी वाचनं श्रयेत |
|
Answer» Answer: MARK me as the best |
|
| 35. |
• पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा :(1) पाय वाळक्या काटकीवर पडून कट असा आवाज आला(2) अन्वर जेवला |
|
Answer» तारिक अनवर (जन्म: जानेवारी १६,इ.स. १९५१) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते शरद पवार आणि पी.ए. संगमा यांच्याबरोबर सोनिया गांधींच्या विदेशी मूळ प्रश्नावरून इ.स. १९९९ मध्ये काँग्रेस पक्षाबाहेर पडले. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील कटिहार लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 2014 पासून ते राज्यसभेचे सदस्य होते. अलीकडे त्यांनी खासदारकी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला व काँग्रेसमध्ये सामील झाले. |
|
| 36. |
कपालेखनसकाळी उठून राम शेताकडे निघाला र वाटेत त्यालात्माचा जुना मित्र भेटला खूप दिवसांनी भेट झाल्यामुळेत्याला आनद झाला पन लवकरच त्याचा आनंदकोसझन गेला. |
|
Answer» Answer: |
|
| 37. |
Write a essay on human duties on our nature in Marathi |
|
Answer» Answer: dgehshgghj field floors flood snitch SHUSH E tonsil penguin USMC FIEND peng ROCK SUCKING hop |
|
| 38. |
If railway was not there essay in Marathi |
|
Answer» भारतीय रेल्वे ही भारतातील सर्वात मोठी सरकारी संस्था आहे जिथे 17 लाखांपेक्षा जास्त लोक रोजगार देते. भारतीय रेल्वे ही आशियातील सर्वात मोठी रेल्वे प्रणाली आहे आणि जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या रेल्वे प्रणाली आहे. भारतातील पहिली रेल्वे मुंबई आणि ठाणे दरम्यान धावण्यात आली होती. लॉर्ड डलहौसी हे भारताचे गव्हर्नर जनरल होते. त्यावेळी रेल्वे कोळसा रेल्वे इंजिनद्वारे धावत होती. ब्रिटीशांनी भारत सरकारच्या संपत्तीचा फायदा उचलण्यासाठी आणि भारतातील निरनिराळ्या बंदरांमधून कच्चा माल निर्यातीसाठी इंग्लंडला आणलेल्या साहित्यासाठी आणला आणि जेव्हा उत्पादित वस्तू इंग्लंडमधून बंदरांकडे पोहोचल्या तेव्हा संपूर्ण देशभरात या वस्तू वितरित केल्या गेल्या. अगदी थोड्याच वेळात |
|
| 39. |
Short essay on humanity in Marathi |
|
Answer» Answer: |
|
| 40. |
Is there any essay in marathi about sudhrud aarogya nirogi jeevan |
|
Answer» you |
|
| 42. |
Bhartachi atishk garaj essay in marathi |
|
Answer» Answer: |
|
| 43. |
Essay in marathi work gandhiji did for rashtra dhwaj |
|
Answer»
भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. (त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे). २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र (धम्मचक्र) असून ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोकचक्र आहे. चक्राला २४ आरे आहेत. मच्छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण 2:3 असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे.[ संदर्भ हवा ]वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो.निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते. त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. ‘धम्मचक्र प्रवर्तनाय' हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे.HOPE THIS HELPS YOU...
|
|
| 45. |
I want to be a scientist essay in Marathi |
|
Answer» Answer: Having an ambition in life is very important. Life without an ambition would become meaningless. If we are studying today, there should be an end point to reach and we should be definite about it. As a young student, I aspire to become a scientist like Einstein and Edison. There are hardly few PEOPLE who do not know Thomas Alva Edison and Albert Einstein. Their contributions to the world are endless and I want to become a scientist whose inventions and findings serve the society like theirs. Such a thought came into my mind 2 years ago when I LEARNT the hardship Edison underwent to invent the LIGHT Bulb. If he had thought his experiments pointless, we would not enjoy such a comfort today. Similarly, I want to become a great scientist whose findings would serve a great cause to the whole world one day. There are a lot of problems in the world that are just half solved or not solved. My ambition to become a scientist is to be an innovator in future. I want to redefine many concepts that would bring NEW meaning to Science. I want to become a notable Scientist worldwide and I wish to be honored in the future. I have never thought my ambition to become a dream alone. I strongly believe in the words of our Former President Abdul Kalam, who is also a great Scientist – “You have to dream before your DREAMS come true” I will definitely become a Scientist one day and make my parents, teachers and nation proud that day! Translate this in Marathi. Hope this answer helps you. Mark my answer as the Brainliest answer and follow me. ______________________________________ |
|
| 46. |
Remove plastic essay in Marathi |
|
Answer» I I don't KNOW MARATHI language I know English and Hindi please sorry |
|
| 47. |
Impact on student due to changes in education system essay in Marathi |
| Answer» | |
| 48. |
Mumbai chi zali tumbai essay in marathi |
|
Answer» मुंबई (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: /'mumbəi/ उच्चार ऐका) ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून या बंदरातून भारताची सागरी मार्गाने होणारी ५०% मालवाहतूक होते. मुम्बई १८ व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांनी मुम्बई ही कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या सात बेटांचे एकत्रीकरण करून बनवली.[१] १९व्या शतकात मुम्बईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २० व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुम्बईतच मजबूत झाला. इ. स. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुम्बई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुम्बई इलाख्यातच राहिले. इ. स. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुम्बई या नवीन राज्याचीही राजधानी बनली. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बॉम्बे पासून मुम्बई करण्यात आलं. मुम्बई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. रिझर्व बॅंक, मुम्बई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुम्बईत अनेक कम्पन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुम्बईत येतात. मुम्बई हे बॉलीवूड व मराठी उद्योगाचे केन्द्र आहे. बोरीवली नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुम्बईच्या हद्दीतच आहे. मुम्बईची स्थापना करणारी या सात बेटांपैकी मूळ म्हणजे कोळी लोक मराठी भाषेच्या जमातींचे मूळ वास्तव्य होते, ज्यांचा जन्म गुजरातमध्ये प्रागैतिहासिक काळात झाला होता. शतकानुशतके, बेट पोर्तुगीज साम्राज्याकडे सुपूर्द करण्यापूर्वी आणि त्यानंतर ईस्ट इण्डिया कम्पनीच्या ताब्यात देण्यात आली तेव्हा १६६१ मध्ये, इंग्लण्डच्या चार्ल्स २ ने ब्रॅन्झाच्या कॅथरीनशी लग्न केले आणि तिच्या हुंडाच्या भाग म्हणून चार्ल्सने टॅन्गियर बंदर प्राप्त केला आणि मुम्बईची सात बेटे. १८ व्या शतकाच्या मध्यभागी, हॉर्नबी वेल्लार्ड प्रकल्पातून बॉम्बेचे आकार बदलले गेले, ज्याने समुद्रापासून सात बेटांमधील परिसराची पुनर्प्राप्ती केली. Explanation: |
|
| 49. |
Maza avadta thikan raigad essay in marathi |
|
Answer» किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून [इ.स.चे १६ वे शतक|१६ व्या शतकात] याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्याचे पूर्वीचे नाव जम्बुदीप असे होते. |
|
| 50. |
Essay on helping others in Marathi |
Answer» 'Helping OTHERS' in MARATHI / दुसऱ्यांना मदतमदत करणे हा एक गुण आहे. दुसऱ्यांना मदत केल्याने त्यांना फायदा होतोच शिवाय आपल्यालाही कोणाच्यातरी उपयोगी पडल्याचे समाधान मिळते. स्वतः जगत असताना दुसऱ्यांना जगणे सुसह्य करणे म्हणजे एक प्रकारचे सत्कर्मच आहे. समाजात अनेक लोक संकटात असतात. लहान मुले, असहाय्य महिला, वृद्ध, बेरोजगार तरुण इ. लोक मदतीच्या प्रतीक्षेत असतात. आपण आपल्या परीने त्यांना मदत केली तर त्यांचे जीवन सुकर होऊ शकते. |
|