1.

सारांशलेखन :विभाग १ गदय (इ) (प्र. क्र. १ - इ) मधील अपठित उताऱ्याचा१/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.वनस्पती प्राण्यांप्रमाणे इतस्ततः फिरत नाहीत. त्यांच्या मुळांमुळे त्या जमिनीत रुतलेल्या असतात. अन्नरस मिसळलेले जमिनीतील पाणी मूळ शोषून घेते आणि ते वनस्पतीच्या इतर भागांना पोहोचवते. डेलिया आणि गाजरासारखी काही मुळे अन्न साठवतात.पानांना सूर्यप्रकाश आणि हवा मिळावी, म्हणून खोड वनस्पतीला वर उचलते. खोड ही अन्ननलिकासुद्धा आहे. मुळाकडून ते अन्न घेते. पान सूर्यप्रकाश आणि हवा वापरून वनस्पतीला जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न तयार करते. बाष्प निघून जाण्यासाठी पानांत छिद्रे असतात. या छिद्रांमधूनच ते प्राणवायू श्वसनाच्या रूपाने घेते. फूल बिया निर्माण करते आणि त्यांतून नवीन वनस्पती वाढतात.​

Answer»

ANSWER:

hohsij zrimcsilkkcyimsolbsul aondibdj F



Discussion

No Comment Found