1.

ब एका वाक्यात उत्तरे लिहा.१. 'अरण्यलिपी' म्हणजे काय?२. कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेलामुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात?४ . कविताचे पाय कशामुळे कणखर बनले?५ . एखादया मुंगीला चिरडले तर काय होते?​

Answer»

Answer:

१)आरण्यालीपी म्हणजे काय?

उत्तर- जंगलात सगळीकडे विखुरलेल्या जंगली प्राण्यांच्या खणांखूनाना आरण्यालिपी म्हणतात.

२) एखाद्या मुंगीला चिरडले तर काय होते?

उत्तर- एखाद्या मुंगीला चिरडले; तर आधिक प्रमाणात गंधकन सोड्डले जातात.

plz MARK a brainliest



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions