1.

१.उच्च शिक्षणाचे केंद्र असल्यानेशहराचा विकास झाला.​

Answer»

ANSWER:

मुंबईसह राज्यात विद्यापीठांशी संलग्नित कॉलेजांची संख्या वाढत असल्याचे चांगले परिणाम दिसू लागले असून, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत तंत्रशिक्षण, दूरस्थ शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण व विद्यार्थी प्रवेश आदी विविध क्षेत्रांत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे नुकतेच प्रकाशात आले आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions